किवळेत वर्दळीच्या रस्त्यावर पाण्याचे तळे : प्रशासन ढिम्म
विकासनगर -किवळे या वर्दळीच्या मनपाच्या रस्त्यावर व महामार्गाच्या सेवा रस्त्यावर भर उन्हाळ्यात पाणी साचत असून मनपा प्रशासन व महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे . येथून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना पाण्यातून जावे लागत असून पाणी अंगावर उडाल्याने दररोज वादाचे प्रसंग होत आहेत .यावर उपाययोजना कधी होणार ? असा सवाल परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत .

✍🏻संपादक – देवराम भेगडे

























